आझाद हिंद सेना -



ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.

नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावेअशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

नेताजींनी 1943 आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.

आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

18 
ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.

आझाद हिंद सेनेच्या अधिकारी सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले.

लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.